विकासाच्या मुद्यावर केले जाणारेराजकारण टिकणारे-आ.देशमुख
विकासाच्या मुद्यावर केले जाणारे राजकारण टिकणारे-आ.देशमुख
सांगोला:-भाषा, प्रांत व जाती आधारितमुद्यांवर केले जाणारे राजकारण हेफार काळ टिकणारे नसूनविकासाच्या मुद्यावर केले जाणारेराजकारण प्रदिर्घ काळ टिकणारेआहे. त्यामुळे येणार्या काळातशेतकरी कामगार पक्षाला महत्त्वआहे. कारण शेतकरी कामगारपक्षाने नेहमीच शेतकरी,कामगार, दलित, अल्पसंख्याक,गोरगरीब लोकांच्या विकासाच्यामुद्यावर राजकारण केले आहे,असे मत आ.गणपतराव देशमुखयांनी व्यक्त केले.सांगोला येथील शेतकरीसहकारी सुतगिरणी येथेआयोजित करण्यात आलेल्याशेतकरी कामगार पक्षाच्यापदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यामेळाव्यात आ.देशमुख हे बोलतहोते. या कार्यक्रमास सुतगिरणीचेचेअरमन प्रा.नानासाहेब लिगाडे,माजी जि.प.सदस्य बाबा करांडे,पं.स.उपसभापती सुनिल चौगुले,माजी सभापती बाळासाहेबकाटकर, माजी उपसभापतीपांडुरंग पांढरे, हणमंत बंडगर,सुब्राव बंडगर, विश्वजीत नरळे,कृष्णा खिलारे, समाधान कांबळेआदि मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलत असतानाआ.गणपतराव देशमुख म्हणालेकी, फक्त निवडणुकीमध्ये मतमागण्यासाठी जनतेकडे न जातानिवडणुकीनंतर पण जनतेमध्येराहणे आवश्यक आहे वलोकांच्या अडीअडचणीसोडविण्यासाठी सगळ्यांनीमिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.25224 इतक्या मोठ्यामताधिक्याने तालुक्यातील जनतेनेमोठ्या विश्वासाने मला निवडूनदिले आहे. त्यामुळे जनतेचाविश्वास सार्थकी लावण्यासाठीआपण सगळ्यांनी मिळून प्रयत्नकरणे आवश्यक आहे.निवडणूका डोळ्यापुढे ठेवूनलोकांशी संपर्क न ठेवतालोकविकासासाठी कायम संपर्कठेवावा, असेही शेवटी त्यांनीसांगितले.यावेळी नुकत्याच झालेल्याविधानसभा निवडणुकीतीलगटनिहाय मताधिक्यावर चर्चाकरण्यात आली. तसेच माजीनगराध्यक्ष मारूतीआबा बनकर,जि.प.सदस्य बाबा करांडे, बंडगरसर, महिला सुतगिरणीच्याव्हा.चेअरमन सौ.कल्पनाताईशिंगाडे, माजी उपसभापतीपांडुरंग पांढरे, नगरसेवक शिवाजीबनकर आदि मान्यवरांनी आपलेमनोगत व्यक्त केले. याकार्यक्रमाला शेतकरी कामगारपक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्तेबहुसंख्येने उपस्थित होते.
सांगोला:-भाषा, प्रांत व जाती आधारितमुद्यांवर केले जाणारे राजकारण हेफार काळ टिकणारे नसूनविकासाच्या मुद्यावर केले जाणारेराजकारण प्रदिर्घ काळ टिकणारेआहे. त्यामुळे येणार्या काळातशेतकरी कामगार पक्षाला महत्त्वआहे. कारण शेतकरी कामगारपक्षाने नेहमीच शेतकरी,कामगार, दलित, अल्पसंख्याक,गोरगरीब लोकांच्या विकासाच्यामुद्यावर राजकारण केले आहे,असे मत आ.गणपतराव देशमुखयांनी व्यक्त केले.सांगोला येथील शेतकरीसहकारी सुतगिरणी येथेआयोजित करण्यात आलेल्याशेतकरी कामगार पक्षाच्यापदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यामेळाव्यात आ.देशमुख हे बोलतहोते. या कार्यक्रमास सुतगिरणीचेचेअरमन प्रा.नानासाहेब लिगाडे,माजी जि.प.सदस्य बाबा करांडे,पं.स.उपसभापती सुनिल चौगुले,माजी सभापती बाळासाहेबकाटकर, माजी उपसभापतीपांडुरंग पांढरे, हणमंत बंडगर,सुब्राव बंडगर, विश्वजीत नरळे,कृष्णा खिलारे, समाधान कांबळेआदि मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलत असतानाआ.गणपतराव देशमुख म्हणालेकी, फक्त निवडणुकीमध्ये मतमागण्यासाठी जनतेकडे न जातानिवडणुकीनंतर पण जनतेमध्येराहणे आवश्यक आहे वलोकांच्या अडीअडचणीसोडविण्यासाठी सगळ्यांनीमिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.25224 इतक्या मोठ्यामताधिक्याने तालुक्यातील जनतेनेमोठ्या विश्वासाने मला निवडूनदिले आहे. त्यामुळे जनतेचाविश्वास सार्थकी लावण्यासाठीआपण सगळ्यांनी मिळून प्रयत्नकरणे आवश्यक आहे.निवडणूका डोळ्यापुढे ठेवूनलोकांशी संपर्क न ठेवतालोकविकासासाठी कायम संपर्कठेवावा, असेही शेवटी त्यांनीसांगितले.यावेळी नुकत्याच झालेल्याविधानसभा निवडणुकीतीलगटनिहाय मताधिक्यावर चर्चाकरण्यात आली. तसेच माजीनगराध्यक्ष मारूतीआबा बनकर,जि.प.सदस्य बाबा करांडे, बंडगरसर, महिला सुतगिरणीच्याव्हा.चेअरमन सौ.कल्पनाताईशिंगाडे, माजी उपसभापतीपांडुरंग पांढरे, नगरसेवक शिवाजीबनकर आदि मान्यवरांनी आपलेमनोगत व्यक्त केले. याकार्यक्रमाला शेतकरी कामगारपक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्तेबहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment