आ.देशमुख यांनी पत व प्रतिष्ठा राखून जनतेला दिलासा दिला तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी राष्ट्रवादी व शेकापची आघाडी-आ.दिपकआबा

आ.देशमुख यांनी पत व प्रतिष्ठा राखून जनतेला दिलासा दिला
तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी राष्ट्रवादी व शेकापची आघाडी-आ.दिपकआबा

कोळा (वार्ताहर) :- मागच्या 17वर्षापासून सांगोला तालुक्यातराष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शे.का.पक्षयांच्यात आघाडी आहे. जनतेचीसेवा करण्यासाठी ही आघाडी आहे.मागच्या 50 वर्षांच्या काळातआमदार गणपतराव देशमुख यांनी पतव प्रतिष्ठा राखून सातत्याने गोरगरीबजनतेला दिलासा देण्याचे काम केलेआहे. त्यासाठी आमदार गणपतरावदेशमुख यांना प्रचंड विक्रमीमताधिक्याने विजयी करावे, असेआवाहन आमदार दिपकराव साळुंखेपाटील यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुरस्कृत शेतकरीकामगार पक्षाचे उमेदवार आ.गणपतरावदेशमुख यांच्या प्रचारार्थ काल गुरूवारीसायंकाळी कोळा येथे आयोजित केलेल्याजाहीर प्रचार सभेत आ.दिपकआबासाळुंखे-पाटील बोलत होते. यावेळीव्यासपीठावर आ.गणपतराव देशमुख,ऍड.सचिन देशमुख, श्री.बाबासाहेबदेशमुख, चंद्रकांतदादा देशमुख, सभापतीसौ.सुरेखा सुर्यगण आदी मान्यवरउपस्थित होते.आ.गणपतराव देशमुख आणिशेतकरी कामगार पक्षाने मागील दोनलोकसभेच्या निवडणुकीत, माझ्याविधानपरिषदेच्या निवडणुकीत आणिजि.प.अध्यक्षपदाच्या निवडणुकीतदिलेला पाठींबा व प्रामाणिकपणेकेलेली मदत याची जाणीव ठेवूनखा.शरदचंद्रजी पवार आणि राष्ट्रवादीकॉंग्रेस पक्षाने विधानसभेच्याकोळा (वार्ताहर) :- मागच्या 17वर्षापासून सांगोला तालुक्यातराष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शे.का.पक्षयांच्यात आघाडी आहे. जनतेचीसेवा करण्यासाठी ही आघाडी आहे.मागच्या 50 वर्षांच्या काळातआमदार गणपतराव देशमुख यांनी पतव प्रतिष्ठा राखून सातत्याने गोरगरीबजनतेला दिलासा देण्याचे काम केलेआहे. त्यासाठी आमदार गणपतरावदेशमुख यांना प्रचंड विक्रमीमताधिक्याने विजयी करावे, असेआवाहन आमदार दिपकराव साळुंखेपाटील यांनी केले.निवडणुकीत शे.का.पक्षाचे उमेदवारआ.गणपतराव देशमुख यांना पाठींबादिला असल्याचे सांगूनआम.दिपकआबा पुढे म्हणाले,मागच्या 2-3 वर्षाच्या दुष्काळीपरिस्थितीमध्ये मी आणिआ.गणपतराव देशमुख आम्ही दोघांनीव आमच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यामध्येछावण्या काढून पशुधन वाचविलेआहे. आठवड्यातून एकदा टंचाईबैठका घेऊन दुष्काळी भागातीलजनतेला दिलासा देण्याचे काम केलेआहे. यावेळी इतर पक्षाचे नेते मंडळीकोठे होती ? जनावरांच्या छावण्याकाढल्या नसत्या तर पशुधनाचे कायझाले असते याचा विचार करून आता15 तारखेपर्यंत सर्व कामे बाजूला ठेवूनसर्वांना गाडीच्या चित्रासमोरील बटनदाबायला सांगायचे. आ.गणपतरावदेशमुख यांना एवढे मताधिक्य द्या कीराज्यामध्ये मताधिक्य मिळविणार्‍यापहिल्या पाच विजयी उमेदवारामध्येआ.गणपतराव देशमुख यांचा समावेशअसला पाहिजे, असे आवाहनही शेवटीत्यांनी केले.आपल्या उमेदवारीला राष्ट्रवादीकॉंग्रेसने पाठींबा दिल्याबद्दल आपणशरदराव पवार, आ.दिपकआबासाळुंखे-पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाच्या नेते मंडळींचे अंत:करण पूर्वकआभार मानतो असे प्रारंभीच सांगूनआ.गणपतराव देशमुख यावेळीम्हणाले, 50 वर्षात काय केले असेविरोधक विचारतात. पण 50 वर्षातलोकांनीच मला 10 वेळा विजयी करूनविरोधकांना भुईसपाट करून चोख उत्तरदिले आहे. असे असतानाही विरोधकपुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारतात.राज्यामध्ये मंत्र्यांचे, खासदारांचे,आमदारांचे अनेक मतदारसंघ आहेत.राज्यातील असा एकही मतदारसंघदाखवून द्या की ज्या तालुक्यातशिरभावी योजनेसारखी सातत्याने बारावर्षे चालु असलेली एकही योजनाराबविली जात आहे. टेंभू, म्हैसाळ,निरा-उजवा कालव्याचे पाणी बुध्देहाळतलाव, कोरडा नदी आणि माण नदीतआले आहे. येत्या काही महिन्यामध्येहे पाणी शेतात येणार आहे. त्यासाठीत्याचे नियोजनही केले आहे. जेव्हा हेपाणी शेतकर्‍यांच्या शेतात येईल तेव्हापोट भरण्यासाठी बाहेर जाणारे लोकबाहेरच्या तालुक्यात जाणार नाही. उलटबाहेर गेलेले लोकच या ठिकाणीयेतील, असा विश्वासही त्यांनी यावेळीव्यक्त केला.आपण या निवडणूकीत उभे असूनआपल्याला प्रचंड मताधिक्याने निवडूनद्यावे, अशी विनंतीही शेवटी त्यांनीकेली. यावेळी ऍड.शंकर सरगर,प्रा.लक्ष्मण हाके, दगडू कांबळे यांचाआ.गणपतराव देशमुख यांच्या हस्तेसत्कार करण्यात आला.प्रारंभी शंकर आलदर यांनीप्रास्ताविक केल्यानंतर ऍड.महादेवकांबळे आपले मनोगत व्यक्त करतानाम्हणाले, सांगोला तालुक्यात ज्यानेत्यांनी शांतता, सुव्यवस्था ठेऊनतालुक्याच्या विकासाची प्रचंड कामेकेली आहेत आणि निस्वार्थीपणे 50वर्षे सेवा केली आहे, ज्यांच्या शब्दालाराज्यात किंमत आहे असे ऋषितुल्यनेतृत्व असणारे आ.गणपतराव देशमुखयांना प्रचंड मताधिक्याने विजयीकरावे, असे आवाहन केले.ज्या कारणासाठी आ.गणपतरावदेशमुख यांचा संघर्ष सुरू होता तो संघर्षअंतिम टप्प्यात आला असल्याचेसांगून ऍड.शंकरराव सरगर म्हणाले,टेंभू-म्हैसाळचे पाणी आणून संघर्षाचीपूर्तता केली आहे. आम्ही महुदगटातून आ.गणपतराव देशमुख यांनाप्रचंड मताधिक्य देणार आहे.तुम्हीसुध्दा कोळा गटातील मतदारांनीआ.गणपतराव देशमुख यांना प्रचंडमताधिक्याने विजयी करावे, अशीविनंतीसुध्दा शेवटी त्यांनी केली.प्रा.लक्ष्मण हाके यावेळी म्हणाले,प्रगतीच्या विचाराची कास धरूनतालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठीव गोरगरीब जनतेच्या प्रश्नासाठीसातत्याने कार्यरत असणारे नेतृत्वम्हणजे आ.गणपतराव देशमुख होय.जनतेचे अपार प्रेम मिळविणार्‍याआ.गणपतराव देशमुख यांचे नाव यानिवडणूकीनंतर जागतिक पातळीवरनोंदविले जाणार आहे. त्यांचे जेष्ठत्व,त्यांचे कार्य, त्यांच्या मार्गदर्शनाचीगरज, राज्यातून मान्यवरांकडून आणितरूण मित्राकडून आलेली ओनलीआबासाहेब या सगळ्या गोष्टीचाविचार करून आपण आ.गणपतरावदेशमुख यांना जाहीर पाठींबा दिलाआहे. म्हणून आपल्या कपबशीचित्रासमोरील बटन न दाबता सातव्याक्रमांकावर असलेल्या आ.गणपतरावदेशमुख यांच्या गाडीच्याचिन्हासमोरील बटन दाबून त्यांनाविक्रमी मताधिक्याने विजयी करा,अशी विनंती त्यांनी यावेळी केली.यावेळी श्रीमंत सरगर आणिप्रा.माणिक पाटील यांनी आपले विचारव्यक्त करून आ.गणपतराव देशमुखयांना प्रचंड मताधिक्याने विजयीकरावे, असे आवाहन केले.यावेळी कोळे गावातील विविधक्षेत्रातील मान्यवर, महिला, ग्रामस्थ,युवक वर्ग प्रचंड संख्येने उपस्थितहोते. शेवटी उपस्थितांचे आभार फिरोजआतार यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

आमदार गणपतराव देशमुख व सौ. रतनबााई गणपतराव देशमुख यांनी भोपळे रोडवर शाळेतील मतदानकेंद्रात मतदान केले.

शेतकरी कामगार पक्षाच्यामहिला आघाडीच्याप्रचारास उत्स्फुर्त प्रतिसाद

विकासाच्या मुद्यावर केले जाणारेराजकारण टिकणारे-आ.देशमुख