गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आ.गणपतराव देशमुख यांना पाठींबा-जैनवाडी सरपंच दिपक पवार
गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आ.गणपतराव
देशमुख यांना पाठींबा-जैनवाडी सरपंच दिपक पवार
भाळवणी गटातील 15 गावातील विविध पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा निर्णय
जैनवाडी (वार्ताहर) :- भाळवणी गटातील 15गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष-पार्टी,जात-पात, गट-तट विसरून आम्ही 15गावातील विविध पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते यांचीबैठक घेऊन विधानसभेच्या निवडणुकीतआ.गणपतराव देशमुख यांना पाठींबा देऊन त्यांनाविक्रमी मताधिक्यांनी निवडून देण्याचा निर्णयएकमताने घेतला असल्याचे जैनवाडीचे सरपंचदिपकदादा पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृतशेतकरी कामगार पक्षाचे अधिकृतउमेदवार आ.गणपतराव देशमुखयांच्या प्रचारार्थ काल मंगळवारीसायंकाळी जैनवाडी येथे प्रचारसभाआयोजित करण्यात आली होती.यावेळी भाळवणी गटातील सुपली,उपरी, केसकरवाडी, तिसंगी,भाळवणी, खेडभाळवणी, शेळवे,शेंडगेवाडी इत्यादी 15 गावातीलउपस्थित कार्यकर्त्यांसमोर आपलेविचार व्यक्त करताना सरपंच दिपकपवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ.गणपतरावदेशमुख, आ.दिपकआबा साळुंखेपाटील, माजी सरपंच दामूअण्णापवार, चंद्रकांतदादा देशमुख,प्रा.नानासाहेब लिगाडे यांच्यासह15 गावातील प्रमुख नेते ंडळीउपस्थित होते.भाळवणी गटातील विविधपक्षाचे परंतु एका विचारसरणीच्यासर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चाकरून सर्वानु ते आ.गणपतरावदेशमुख यांना पाठींबा देण्याचानिर्णय घेतला असल्याचे सांगूनसरपंच दिपक पवार पुढे म्हणाले,आपल्या गटातील महत्त्वाचे प्रश्नसोडविण्यासाठी आपली ताकदएकत्र व संघटीत असली पाहिजेआणि आपल्यामध्ये एकजुट असलीपाहिजे. म्हणजे आपल्या भागातीलप्रश्न तातडीने सुटण्यास मदत होणारआहे. आपण आपल्या गटातीलसर्वसामान्य जनतेची व गावाच्यासर्वांगीण विकासाची जास्तीतजास्त कामे आ.गणपतराव देशमुखआणि आ.दिपकआबा साळुंखेपाटील यांच्याकडून करूनघेण्यासाठी आपली विखुरलेलीशक्ती एकत्र करून आपण आपल्यागटाच्या सर्वांगीण विकासासाठीगट-तट, पक्ष-पार्टी, जात-पातविसरून एकत्रित येऊन प्रत्येकगावातून जास्तीत जास्त मताधिक्यकसे मिळेल याचे नियोजन करूयातआणि तपस्वी आ.गणपतरावदेशमुख यांना मोठे मताधिक्य देऊनविक्रमी विजय घडवून आणूया,असेही शेवटी त्यांनी सांगितले.यावेळी माजी सरपंचदामूआण्णा पवार म्हणाले, आपलाविचार गटातील सर्वांना सुस्पष्टपणेकळावा आणि आपण कोणालाअडून-दडून मत देणार नाही, तरस्पष्टपणे देणार आहोत यासाठीआपण भाळवणी गटातील सर्वपक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांसोबतचर्चा केली. त्यांचा सल्ला घेतला.उद्याच्या निवडणुकीत आपण सर्वांनीआ.गणपतराव देशमुख यांच्यापाठीशी खंबीरपणे उभे राहूनआपल्या भागाचा विकास करूनघेऊ या. नक्की निवडून येणार्याउमेदवाराला आपण मत देऊनपुण्यकर्म करू या. आपल्या भागाचासर्वांगीण विकास कोण करेल वआ.गणपतराव देशमुख यांच्यावयाचा व त्यांच्या तपश्चर्येचाविचार करून 100 टक्केप्रामाणिकपणे आ.गणपतरावदेशमुख यांना मतदान करूयात.मागच्या काळामध्ये आमच्याकडूनथोडे-फार चुकले असले तर उतराईहोण्याची ही संधी आहे.आ.गणपतराव देशमुख यांना मतदेणे हे आमचे भाग्य आहे असेसांगून त्यांनी आ.गणपतरावदेशमुख यांना प्रचंड मताधिक्यांनीविजयी करू या, असे आवाहनहीशेवटी त्यांनी केले.यावेळी सुनील नागणे यांनीआपल्या मतदार संघालाआ.गणपतराव देशमुख यांच्यारूपाने सुज्ञ, अभ्यासू आणि जेष्ठअसे नेतृत्व मिळाले हे आपले भाग्यआहे. त्यांना मत देण्याची संधीचुकवू नका. या गटातील आपणसर्वांनी त्यांना प्रचंड मताधिक्यांनीनिवडून देऊ या, अशी विनंतीहीत्यांनी यावेळी केली.आ.गणपतराव देशमुखयावेळी म्हणाले, निवडणुक हीविकासासाठी असते. या भागातीलशेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गीलावला असून पाण्याचे समान वाटपव टेलकडून हेडकडे यासाठी2005 साली कायदा करून सर्वांना पाण्याचा हक्क मिळवून देण्याचे काम केले आहे. या भागातील विजेचाप्रश्न सोडविण्यासाठी मा.कृषी मंत्री व खासदार शरदचंद्रजी पवारयांच्या सहकार्याने विजकेंद्राची उभारणी करून ते काम अंतिम टप्प्यातआले आहे. हे काम लवकरच पुर्ण होणार असून या भागातीलविजेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. आपण सांगितलेले सर्वप्रश्न मार्गी लावले जातील व आपण सांगितलेल्या कामासाठी जे-जेकाही करावे लागेल ते करण्यास आपण सदैव बांधिल राहू, असेहीसांगून त्यांनी आपणास प्रचंड मताधिक्यांनी निवडून देण्याचे आवाहनकेले.यावेळी आ.दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले, आपण जोनिर्णय घेतला आहे तो अतिशय चांगला घेतला असल्याचे सांगूनआ.गणपतराव देशमुख यांनी मागच्या 50 वर्षाच्या कालावधीमध्येनैतिक पत वाढविण्याचे भूमिका घेऊन गोरगरीब जनतेचे अश्रू पुसण्याचेकाम सातत्याने केले आहे. मागच्या 17 वर्षापासून आमची आघाडीअसून आम्ही दोघांनी दुष्काळग्रस्त जनतेबरोबर उपेक्षितांचे प्रश्नसोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आम्ही दोघांनी विकास कामाचीबांधिलकी पत्करली आहे. आपल्या प्रत्येक अडचणीला आम्हीदोघेही आपल्या बरोबर राहू. त्यासाठी आ.गणपतराव देशमुख यांनाअशा पध्दतीने मताधिक्य द्या की मताधिक्यामध्ये विजयी असणार्याउमेदवारां ध्ये राज्यातील पहिल्या पाचमध्ये आ.गणपतराव देशमुखयांचा नंबर असेल. आपण जेवढे जास्त मताधिक्य द्याल त्यापेक्षाजास्त कामे आमच्याकडून करून घ्या, असेही शेवटी त्यांनी सांगितले.यावेळी शिवाजीबापू शेंडगे प्रतिष्ठानच्यावतीने आ.गणपतरावदेशमुख यांना जाहीर पाठींबा देण्यात येत असल्याचे जाहीर केले.प्रारंभी शहाजी गोखले सर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रहिमशेख, चंद्रकांतदादा देशमुख, प्रा.नानासाहेब लिगाडे आदी मान्यवरांनीआपले विचार व्यक्त केले. या मेळाव्यास भाळवणी गटातील 15गावातील विविध पक्षाचे नेते मंडळी, प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येनेउपस्थित होते.
देशमुख यांना पाठींबा-जैनवाडी सरपंच दिपक पवार
भाळवणी गटातील 15 गावातील विविध पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा निर्णय
जैनवाडी (वार्ताहर) :- भाळवणी गटातील 15गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष-पार्टी,जात-पात, गट-तट विसरून आम्ही 15गावातील विविध पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते यांचीबैठक घेऊन विधानसभेच्या निवडणुकीतआ.गणपतराव देशमुख यांना पाठींबा देऊन त्यांनाविक्रमी मताधिक्यांनी निवडून देण्याचा निर्णयएकमताने घेतला असल्याचे जैनवाडीचे सरपंचदिपकदादा पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृतशेतकरी कामगार पक्षाचे अधिकृतउमेदवार आ.गणपतराव देशमुखयांच्या प्रचारार्थ काल मंगळवारीसायंकाळी जैनवाडी येथे प्रचारसभाआयोजित करण्यात आली होती.यावेळी भाळवणी गटातील सुपली,उपरी, केसकरवाडी, तिसंगी,भाळवणी, खेडभाळवणी, शेळवे,शेंडगेवाडी इत्यादी 15 गावातीलउपस्थित कार्यकर्त्यांसमोर आपलेविचार व्यक्त करताना सरपंच दिपकपवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ.गणपतरावदेशमुख, आ.दिपकआबा साळुंखेपाटील, माजी सरपंच दामूअण्णापवार, चंद्रकांतदादा देशमुख,प्रा.नानासाहेब लिगाडे यांच्यासह15 गावातील प्रमुख नेते ंडळीउपस्थित होते.भाळवणी गटातील विविधपक्षाचे परंतु एका विचारसरणीच्यासर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चाकरून सर्वानु ते आ.गणपतरावदेशमुख यांना पाठींबा देण्याचानिर्णय घेतला असल्याचे सांगूनसरपंच दिपक पवार पुढे म्हणाले,आपल्या गटातील महत्त्वाचे प्रश्नसोडविण्यासाठी आपली ताकदएकत्र व संघटीत असली पाहिजेआणि आपल्यामध्ये एकजुट असलीपाहिजे. म्हणजे आपल्या भागातीलप्रश्न तातडीने सुटण्यास मदत होणारआहे. आपण आपल्या गटातीलसर्वसामान्य जनतेची व गावाच्यासर्वांगीण विकासाची जास्तीतजास्त कामे आ.गणपतराव देशमुखआणि आ.दिपकआबा साळुंखेपाटील यांच्याकडून करूनघेण्यासाठी आपली विखुरलेलीशक्ती एकत्र करून आपण आपल्यागटाच्या सर्वांगीण विकासासाठीगट-तट, पक्ष-पार्टी, जात-पातविसरून एकत्रित येऊन प्रत्येकगावातून जास्तीत जास्त मताधिक्यकसे मिळेल याचे नियोजन करूयातआणि तपस्वी आ.गणपतरावदेशमुख यांना मोठे मताधिक्य देऊनविक्रमी विजय घडवून आणूया,असेही शेवटी त्यांनी सांगितले.यावेळी माजी सरपंचदामूआण्णा पवार म्हणाले, आपलाविचार गटातील सर्वांना सुस्पष्टपणेकळावा आणि आपण कोणालाअडून-दडून मत देणार नाही, तरस्पष्टपणे देणार आहोत यासाठीआपण भाळवणी गटातील सर्वपक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांसोबतचर्चा केली. त्यांचा सल्ला घेतला.उद्याच्या निवडणुकीत आपण सर्वांनीआ.गणपतराव देशमुख यांच्यापाठीशी खंबीरपणे उभे राहूनआपल्या भागाचा विकास करूनघेऊ या. नक्की निवडून येणार्याउमेदवाराला आपण मत देऊनपुण्यकर्म करू या. आपल्या भागाचासर्वांगीण विकास कोण करेल वआ.गणपतराव देशमुख यांच्यावयाचा व त्यांच्या तपश्चर्येचाविचार करून 100 टक्केप्रामाणिकपणे आ.गणपतरावदेशमुख यांना मतदान करूयात.मागच्या काळामध्ये आमच्याकडूनथोडे-फार चुकले असले तर उतराईहोण्याची ही संधी आहे.आ.गणपतराव देशमुख यांना मतदेणे हे आमचे भाग्य आहे असेसांगून त्यांनी आ.गणपतरावदेशमुख यांना प्रचंड मताधिक्यांनीविजयी करू या, असे आवाहनहीशेवटी त्यांनी केले.यावेळी सुनील नागणे यांनीआपल्या मतदार संघालाआ.गणपतराव देशमुख यांच्यारूपाने सुज्ञ, अभ्यासू आणि जेष्ठअसे नेतृत्व मिळाले हे आपले भाग्यआहे. त्यांना मत देण्याची संधीचुकवू नका. या गटातील आपणसर्वांनी त्यांना प्रचंड मताधिक्यांनीनिवडून देऊ या, अशी विनंतीहीत्यांनी यावेळी केली.आ.गणपतराव देशमुखयावेळी म्हणाले, निवडणुक हीविकासासाठी असते. या भागातीलशेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गीलावला असून पाण्याचे समान वाटपव टेलकडून हेडकडे यासाठी2005 साली कायदा करून सर्वांना पाण्याचा हक्क मिळवून देण्याचे काम केले आहे. या भागातील विजेचाप्रश्न सोडविण्यासाठी मा.कृषी मंत्री व खासदार शरदचंद्रजी पवारयांच्या सहकार्याने विजकेंद्राची उभारणी करून ते काम अंतिम टप्प्यातआले आहे. हे काम लवकरच पुर्ण होणार असून या भागातीलविजेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. आपण सांगितलेले सर्वप्रश्न मार्गी लावले जातील व आपण सांगितलेल्या कामासाठी जे-जेकाही करावे लागेल ते करण्यास आपण सदैव बांधिल राहू, असेहीसांगून त्यांनी आपणास प्रचंड मताधिक्यांनी निवडून देण्याचे आवाहनकेले.यावेळी आ.दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले, आपण जोनिर्णय घेतला आहे तो अतिशय चांगला घेतला असल्याचे सांगूनआ.गणपतराव देशमुख यांनी मागच्या 50 वर्षाच्या कालावधीमध्येनैतिक पत वाढविण्याचे भूमिका घेऊन गोरगरीब जनतेचे अश्रू पुसण्याचेकाम सातत्याने केले आहे. मागच्या 17 वर्षापासून आमची आघाडीअसून आम्ही दोघांनी दुष्काळग्रस्त जनतेबरोबर उपेक्षितांचे प्रश्नसोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आम्ही दोघांनी विकास कामाचीबांधिलकी पत्करली आहे. आपल्या प्रत्येक अडचणीला आम्हीदोघेही आपल्या बरोबर राहू. त्यासाठी आ.गणपतराव देशमुख यांनाअशा पध्दतीने मताधिक्य द्या की मताधिक्यामध्ये विजयी असणार्याउमेदवारां ध्ये राज्यातील पहिल्या पाचमध्ये आ.गणपतराव देशमुखयांचा नंबर असेल. आपण जेवढे जास्त मताधिक्य द्याल त्यापेक्षाजास्त कामे आमच्याकडून करून घ्या, असेही शेवटी त्यांनी सांगितले.यावेळी शिवाजीबापू शेंडगे प्रतिष्ठानच्यावतीने आ.गणपतरावदेशमुख यांना जाहीर पाठींबा देण्यात येत असल्याचे जाहीर केले.प्रारंभी शहाजी गोखले सर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रहिमशेख, चंद्रकांतदादा देशमुख, प्रा.नानासाहेब लिगाडे आदी मान्यवरांनीआपले विचार व्यक्त केले. या मेळाव्यास भाळवणी गटातील 15गावातील विविध पक्षाचे नेते मंडळी, प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येनेउपस्थित होते.
Comments
Post a Comment