विकासाच्या मुद्यावर केले जाणारे राजकारण टिकणारे-आ.देशमुख सांगोला:-भाषा, प्रांत व जाती आधारितमुद्यांवर केले जाणारे राजकारण हेफार काळ टिकणारे नसूनविकासाच्या मुद्यावर केले जाणारेराजकारण प्रदिर्घ काळ टिकणारेआहे. त्यामुळे येणार्या काळातशेतकरी कामगार पक्षाला महत्त्वआहे. कारण शेतकरी कामगारपक्षाने नेहमीच शेतकरी,कामगार, दलित, अल्पसंख्याक,गोरगरीब लोकांच्या विकासाच्यामुद्यावर राजकारण केले आहे,असे मत आ.गणपतराव देशमुखयांनी व्यक्त केले.सांगोला येथील शेतकरीसहकारी सुतगिरणी येथेआयोजित करण्यात आलेल्याशेतकरी कामगार पक्षाच्यापदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यामेळाव्यात आ.देशमुख हे बोलतहोते. या कार्यक्रमास सुतगिरणीचेचेअरमन प्रा.नानासाहेब लिगाडे,माजी जि.प.सदस्य बाबा करांडे,पं.स.उपसभापती सुनिल चौगुले,माजी सभापती बाळासाहेबकाटकर, माजी उपसभापतीपांडुरंग पांढरे, हणमंत बंडगर,सुब्राव बंडगर, विश्वजीत नरळे,कृष्णा खिलारे, समाधान कांबळेआदि मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलत असतानाआ.गणपतराव देशमुख म्हणालेकी, फक्त निवडणुकीमध्ये मतमागण्यासाठी जनतेकडे न जातानिवडणुकीनंतर पण जनतेमध्येराहणे आवश्यक आहे वलोकांच्या अडीअडचणीसोडविण्यास...
Comments
Post a Comment