टेंभू योजनेचे पाणी आले, तो दिवस आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस -आ.गणपतराव देशमुख
टेंभू योजनेचे पाणी आले, तो दिवस आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस -आ.गणपतराव देशमुख
हातीद (वार्ताहर) :- हजारो वर्षापासून या भागात असलेला दुष्काळ हटविण्याचेकाम आपल्या पिढीने हाती घेतले आहे. मागच्या दीड-दोन महिन्यापूर्वी कोळाओढ्यातून बुध्देहाळ तलावात टेंभू योजनेचे पाणी आले, तो दिवस माझ्याआयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे. या पुढच्या काळात हे पाणी आपणासशेतकर्यांच्या शेतात न्यावयाचे आहे. दुष्काळाचे निर्मुलन व निवारण करावयाचेआहे. यापुढे दुष्काळ पडला तर दुष्काळाची झळ शेतकर्यांना बसणार नाही, अशापध्दतीचे नियोजन करावयाचे आहे. तसे चित्र निर्माण करावयाचे आहे. यासाठी हीनिवडणूक महत्त्वाची आहे, असे विचार आ.गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केले.शेतकरी कामगार पक्षाचेअधिकृत उमेदवार आमदारगणपतराव देशमुख यांच्या प्रचारार्थ गुरूवारीा ह.मंगेवाडी, हातीद, गौडवाडीयेथे प्रचार सभा पार पडल्या.हातीद येथील सभेत आमदारगणपतराव देशमुख बोलतहोते. यावेळी व्यासपीठावरपाचेगाव सरपंच शेषाप्पामिसाळ, गजेंद्र कोळेकर,ऍड.सचिन देशमुख, किसनपंचकोळेकर, संजय गोडसे,भाऊसाहेब घाडगे, नंदकुमारघाडगे, जगन्नाथ घाडगे आदीमान्यवर उपस्थित होते.शे.का.पक्ष हा कष्टकरीलोकांची बाजू घेणारा पक्ष आहेअसे सांगताना आ.देशमुखम्हणाले, गोरगरीब कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर,दीनदलीत, बारा बलुतेदार यांचेप्रश्न सोडविण्यासाठी आपणसातत्याने प्रयत्न केले आहेत.उन्हाळ्यात भर उन्हात, तरपावसाळ्यात गुडगाभरचिखलात शेतीची मशागतकरणार्या शेतकर्यांना,शेतमजूरांना वयाची 60वर्षानंतर दरमहा 2000 रूपयेपेन्शन मिळाली पाहिजे.यासाठी सातत्याने आपणमागणी करीत आहोत. यासाठी500 कि.मी.ची 21 दिवसाचीपायी दिंडीसुध्दा काढली आहेआणि शेतकर्यांना जागृतकरण्याचे काम केले आहे. एकना एक दिवस केंद्र व राज्यसरकारला शेतकर्यांना पेन्शनद्यावी लागणार, असा आपणासविश्वास आहेप्रारंभी धनाजी घाडगे यांनीप्रास्ताविक केले. तरसूत्रसंचालन मिनाज शेख यांनीकेले. या सभेस हातीद गावातीलग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितहोते.
हातीद (वार्ताहर) :- हजारो वर्षापासून या भागात असलेला दुष्काळ हटविण्याचेकाम आपल्या पिढीने हाती घेतले आहे. मागच्या दीड-दोन महिन्यापूर्वी कोळाओढ्यातून बुध्देहाळ तलावात टेंभू योजनेचे पाणी आले, तो दिवस माझ्याआयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे. या पुढच्या काळात हे पाणी आपणासशेतकर्यांच्या शेतात न्यावयाचे आहे. दुष्काळाचे निर्मुलन व निवारण करावयाचेआहे. यापुढे दुष्काळ पडला तर दुष्काळाची झळ शेतकर्यांना बसणार नाही, अशापध्दतीचे नियोजन करावयाचे आहे. तसे चित्र निर्माण करावयाचे आहे. यासाठी हीनिवडणूक महत्त्वाची आहे, असे विचार आ.गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केले.शेतकरी कामगार पक्षाचेअधिकृत उमेदवार आमदारगणपतराव देशमुख यांच्या प्रचारार्थ गुरूवारीा ह.मंगेवाडी, हातीद, गौडवाडीयेथे प्रचार सभा पार पडल्या.हातीद येथील सभेत आमदारगणपतराव देशमुख बोलतहोते. यावेळी व्यासपीठावरपाचेगाव सरपंच शेषाप्पामिसाळ, गजेंद्र कोळेकर,ऍड.सचिन देशमुख, किसनपंचकोळेकर, संजय गोडसे,भाऊसाहेब घाडगे, नंदकुमारघाडगे, जगन्नाथ घाडगे आदीमान्यवर उपस्थित होते.शे.का.पक्ष हा कष्टकरीलोकांची बाजू घेणारा पक्ष आहेअसे सांगताना आ.देशमुखम्हणाले, गोरगरीब कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर,दीनदलीत, बारा बलुतेदार यांचेप्रश्न सोडविण्यासाठी आपणसातत्याने प्रयत्न केले आहेत.उन्हाळ्यात भर उन्हात, तरपावसाळ्यात गुडगाभरचिखलात शेतीची मशागतकरणार्या शेतकर्यांना,शेतमजूरांना वयाची 60वर्षानंतर दरमहा 2000 रूपयेपेन्शन मिळाली पाहिजे.यासाठी सातत्याने आपणमागणी करीत आहोत. यासाठी500 कि.मी.ची 21 दिवसाचीपायी दिंडीसुध्दा काढली आहेआणि शेतकर्यांना जागृतकरण्याचे काम केले आहे. एकना एक दिवस केंद्र व राज्यसरकारला शेतकर्यांना पेन्शनद्यावी लागणार, असा आपणासविश्वास आहेप्रारंभी धनाजी घाडगे यांनीप्रास्ताविक केले. तरसूत्रसंचालन मिनाज शेख यांनीकेले. या सभेस हातीद गावातीलग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितहोते.
Comments
Post a Comment