शहराचा विकास हेच ध्येय ठेऊन सातत्याने काम-आ.देशमुखसांगोला शहरात विविध ठिकाणी प्रचार सभा संपन्न
शहराचा विकास हेच ध्येय ठेऊन सातत्याने काम-आ.देशमुखसांगोला शहरात विविध ठिकाणी प्रचार सभा संपन्न
सांंगोला (अमेय मस्के) :-सांगोला शहरात पंढरपूरचे पाणीआल्यापासून आणि सुतगिरणीसुरू झाल्यापासून शहराचीझपाट्याने वाढ होत आहे. पूर्वीयेथील लोक कामासाठीबाहेरगावी जात होते.अलीकडच्या काळात मात्रबाहेरगावचे लोकच या ठिकाणीयेत आहेत. बाहेरगावच्याविद्यार्थ्यांची संख्या, ज्वेलर्सदुकानदार, व्यापारी आदींची संख्यावाढत आहे. हे सहजासहजी घडलेनाही. शहराचा विकास हेच ध्येयठेवून सातत्याने काम केलेअसल्यानेच शहराचे स्वरूपबदललेले आहे. सध्याचा काळहा शहराच्या भरभराटीचा काळआहे, असे प्रतिपादन आमदारगणपतराव देशमुख यांनी केले.विधानसभा निवडणूकीच्यानिमित्ताने आ.गणपतराव देशमुखयांच्या काल गुरूवारीसायंकाळच्या सुारास भिमनगर,तेली गल्ली, कुंभार गल्ली, कोष्टीगल्ली आदि शहराच्या विविधभागात प्रचार सभा घेण्यात आल्या.यावेळी उपस्थितांसमोर आपलेविचार व्यक्त करतानाआ.गणपतराव देशमुख बोलत होते.आ.गणपतराव देशमुख यांनी50 वर्षात काय केले असा विरोधकसातत्याने प्रश्न विचारतात असेसांगताना आ.गणपतराव देशमुखम्हणाले, मागच्या 5 वर्षात कायकेले असा प्रश्न उपस्थित करण्याचासर्वांना अधिकार आहे. मात्रमागच्या 50 वर्षात काय केले असाएकच प्रश्न सातत्याने विचारलाजातो. या संदर्भात मी उत्तरदेण्यापेक्षा प्रत्येक निवडणूकीतमतदारांनीच विरोधकांना चोख उत्तरदेऊन त्यांना भुईसपाट केले आहे.आपण आपल्या परीने मतदार संघातअनेक विकासकामे केली आहेत.आपल्या मागणीप्रमाणे सर्वच 100टक्के कामे झाली आहेत असा मीदावा करणार नाही. अनेक कामेराहिलेली आहेत. या पुढच्याकाळात सदरची कामे पुर्ण केलीजातील, असा विश्वासही त्यांनीयावेळी दिला.जिल्ह्यामध्ये व राज्यामध्येअनेक शहरांना दोन-दोन, चार-चारदिवसातून पाणी पुरवठा होतो.आपल्या शहरात मात्र किमान 15-20 मिनीटे तरी दररोज पाणी पुरवठाकेला जातो. आता शहरातीलवाड्या-वस्त्यांना पाणी पुरवठाकरण्यासाठी नविन योजना लवकरचपूर्ण होणार आहे. त्यामुळे शहरातीलवाड्या-वस्त्यांनासुध्दा पुरेशाप्रमाणात व समान पाणी पुरवठाहोईल असा आपणास विश्वासवाटतो, असेही शेवटी त्यांनीसांगितले.शुक्रवार दि.26 सप्टेंबर रोजीआपण उमेदवारी अर्ज दाखलकरणार आहे. त्यासाठी आपली पूर्वपरवानगी घेण्यासाठी मी आपणाकडेआलो आहे. आपली परवानगीअसेल तर सर्वांनी टाळ्याच्यागजरात परवानगी द्यावी असेसांगितल्या नंतर उपस्थित सर्वांनीटाळ्यांचा प्रचंड कडकडाट करूनउमेदवारी दाखल करण्यासाठीपरवानगी दिली. आपले चिन्ह गाडीअसून या गाडीच्या चित्रासमोरीलबटन दाबून आपणास प्रचंड मतांनीविजयी करावे, अशी विनंतीहीशेवटी त्यांनी केली.यावेळी किशोर बनसोडे,नगरसेविका सौ.रेश्माताई बनसोडे,इंजि.मधुकर कांबळे, प्रमोदबनसोडे, बापूसाहेब बनसोडे,आबासाहेब बनसोडे, ऍड.भारतबनकर, नगरसेविका डॉ.कु.तस्किनतांबोळी, नम्रता तेली, बशिरतांबोळी, बटू जाधव गुरूजी, प्रशांतमस्के, आदम मुलाणी, चंद्रकांतदादादेशमुख आदींनी आपले मत सांगूनआ.देशमुख यांना विक्रमीमताधिक्याने विजयी करण्याचेआवाहन केले.भिमनगर येथेझालेल्या जाहीर सभेत किर्तीपालबनसोडे यांनी आ.देशमुख यांचासत्कार केला. या सभेस शहरातीलआजी-माजी नगरसेवक, माजीनगराध्यक्ष, विविध संस्थांचेपदाधिकारी, महिला सुतगिरणीच्यासंचालिका, नगरसेविका, डॉक्टर,वकिल, व्यापारी, विविध क्षेत्रातीलमान्यवर आणि नागरिक, महिलामोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांंगोला (अमेय मस्के) :-सांगोला शहरात पंढरपूरचे पाणीआल्यापासून आणि सुतगिरणीसुरू झाल्यापासून शहराचीझपाट्याने वाढ होत आहे. पूर्वीयेथील लोक कामासाठीबाहेरगावी जात होते.अलीकडच्या काळात मात्रबाहेरगावचे लोकच या ठिकाणीयेत आहेत. बाहेरगावच्याविद्यार्थ्यांची संख्या, ज्वेलर्सदुकानदार, व्यापारी आदींची संख्यावाढत आहे. हे सहजासहजी घडलेनाही. शहराचा विकास हेच ध्येयठेवून सातत्याने काम केलेअसल्यानेच शहराचे स्वरूपबदललेले आहे. सध्याचा काळहा शहराच्या भरभराटीचा काळआहे, असे प्रतिपादन आमदारगणपतराव देशमुख यांनी केले.विधानसभा निवडणूकीच्यानिमित्ताने आ.गणपतराव देशमुखयांच्या काल गुरूवारीसायंकाळच्या सुारास भिमनगर,तेली गल्ली, कुंभार गल्ली, कोष्टीगल्ली आदि शहराच्या विविधभागात प्रचार सभा घेण्यात आल्या.यावेळी उपस्थितांसमोर आपलेविचार व्यक्त करतानाआ.गणपतराव देशमुख बोलत होते.आ.गणपतराव देशमुख यांनी50 वर्षात काय केले असा विरोधकसातत्याने प्रश्न विचारतात असेसांगताना आ.गणपतराव देशमुखम्हणाले, मागच्या 5 वर्षात कायकेले असा प्रश्न उपस्थित करण्याचासर्वांना अधिकार आहे. मात्रमागच्या 50 वर्षात काय केले असाएकच प्रश्न सातत्याने विचारलाजातो. या संदर्भात मी उत्तरदेण्यापेक्षा प्रत्येक निवडणूकीतमतदारांनीच विरोधकांना चोख उत्तरदेऊन त्यांना भुईसपाट केले आहे.आपण आपल्या परीने मतदार संघातअनेक विकासकामे केली आहेत.आपल्या मागणीप्रमाणे सर्वच 100टक्के कामे झाली आहेत असा मीदावा करणार नाही. अनेक कामेराहिलेली आहेत. या पुढच्याकाळात सदरची कामे पुर्ण केलीजातील, असा विश्वासही त्यांनीयावेळी दिला.जिल्ह्यामध्ये व राज्यामध्येअनेक शहरांना दोन-दोन, चार-चारदिवसातून पाणी पुरवठा होतो.आपल्या शहरात मात्र किमान 15-20 मिनीटे तरी दररोज पाणी पुरवठाकेला जातो. आता शहरातीलवाड्या-वस्त्यांना पाणी पुरवठाकरण्यासाठी नविन योजना लवकरचपूर्ण होणार आहे. त्यामुळे शहरातीलवाड्या-वस्त्यांनासुध्दा पुरेशाप्रमाणात व समान पाणी पुरवठाहोईल असा आपणास विश्वासवाटतो, असेही शेवटी त्यांनीसांगितले.शुक्रवार दि.26 सप्टेंबर रोजीआपण उमेदवारी अर्ज दाखलकरणार आहे. त्यासाठी आपली पूर्वपरवानगी घेण्यासाठी मी आपणाकडेआलो आहे. आपली परवानगीअसेल तर सर्वांनी टाळ्याच्यागजरात परवानगी द्यावी असेसांगितल्या नंतर उपस्थित सर्वांनीटाळ्यांचा प्रचंड कडकडाट करूनउमेदवारी दाखल करण्यासाठीपरवानगी दिली. आपले चिन्ह गाडीअसून या गाडीच्या चित्रासमोरीलबटन दाबून आपणास प्रचंड मतांनीविजयी करावे, अशी विनंतीहीशेवटी त्यांनी केली.यावेळी किशोर बनसोडे,नगरसेविका सौ.रेश्माताई बनसोडे,इंजि.मधुकर कांबळे, प्रमोदबनसोडे, बापूसाहेब बनसोडे,आबासाहेब बनसोडे, ऍड.भारतबनकर, नगरसेविका डॉ.कु.तस्किनतांबोळी, नम्रता तेली, बशिरतांबोळी, बटू जाधव गुरूजी, प्रशांतमस्के, आदम मुलाणी, चंद्रकांतदादादेशमुख आदींनी आपले मत सांगूनआ.देशमुख यांना विक्रमीमताधिक्याने विजयी करण्याचेआवाहन केले.भिमनगर येथेझालेल्या जाहीर सभेत किर्तीपालबनसोडे यांनी आ.देशमुख यांचासत्कार केला. या सभेस शहरातीलआजी-माजी नगरसेवक, माजीनगराध्यक्ष, विविध संस्थांचेपदाधिकारी, महिला सुतगिरणीच्यासंचालिका, नगरसेविका, डॉक्टर,वकिल, व्यापारी, विविध क्षेत्रातीलमान्यवर आणि नागरिक, महिलामोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment