आमदार गणपतराव देशमुख यांच्या सांगोला शहरात विविध भागात प्रचार सभा संपन्न; सभेस उत्स्फुर्त प्रतिसाद
आमदार गणपतराव देशमुख यांच्या सांगोला शहरात विविध भागात प्रचार सभा संपन्न; सभेस उत्स्फुर्त प्रतिसाद
सांगोला (अमेय मस्के):-निवडणुकीच्या कारणावरूनशहरामध्ये तणाव निर्माण होऊनये, कटूता राहू नये,
शांततामयवातावरण रहावे आणि शहराचाविकास व्हावा, या उद्देशानेशेकाप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसपक्षाने एकत्रीत येऊन निवडणूकलढविली, असे विचारआ.गणपतराव देशमुख यांनीव्यक्त केले.विधानसभा निवडणुकीच्यानिमित्ताने आ.गणपतराव देशमुखयांचा काल सांगोला शहरातीलवंदेातरम चौक, राऊत मळा,दत्तनगर, मुजावर गल्ली येथे प्रचारदौरा आयोजीत करण्यात आलाहोता. यावेळी आ.गणपतरावदेशमुख बोलत होते.सांगोला शहरात शांततामयवातावरण, सुरक्षितता,लोकशाहीचे वातावरण आणिदंगा मस्ती करणार्यांना वगुन्हेगारी प्रवृत्तीला थारा न देणेअशा सर्व वातावरणात विकासचांगल्या पध्दतीने होतो, असेसांगताना आ.देशमुख पुढेम्हणाले, सांगोला शहराचासर्वांगीण होत असलेला विकास,पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठाआणि शांततामय वातावरण यासर्व गोष्टींमुळे, आसपासच्यागावातील, परिसरातील व्यापारी,नोकरदार, सेवानिवृत्त कर्मचारी-अधिकारी राहण्यासाठी सांगोलेशहराला प्राधान्य देतात.शहराप्रमाणेच शहराच्या वाडीवस्त्यावर पाणीपुरवठाकरण्यासाठी कमी पडणारा निधीनगरपालिकेकडे उपलब्ध झालाअसल्याचेही त्यांनी सांगितले.सांगोला शहरात शेती वशेती व्यवसायावर जगणारेनागरिकसुध्दा राहतात. त्यामुळेशेतीचा विकास करण्यासाठीसुध्दाआपण प्रयत्न केले असल्याचेसांगून आ.देशमुख म्हणाले, निराउजवा कालवा शाखेतून सांगोलाशहराच्या ओढ्यामध्ये पाणीसोडण्याचा प्रयत्न केला आहे.आपल्या मागण्या सोडविण्याचाआपण सातत्याने प्रयत्न केलाआहे. सर्व मागण्या सोडविल्याआहेत असा आपण दावा करणारनाही. अजूनही आपल्या काहीमागण्या सोडविण्याच्या राहिल्याआहेत, याची मला जाणीव आहे.यापुढच्या काळात तुच्याराहिलेल्या मागण्या पुर्ण करण्याचाप्रयत्न करणार असल्याचेही त्यांनीसांगितले.1962 पासून आपली खरीलढत आहे ती कॉंग्रेस पक्षाबरोबरआहे. इतर पक्ष निवडणुकीच्यारिंगणात असले तरी त्यांचेडिपॉझीट शिल्लक राहिले नाही.लोकशाहीमध्ये सर्वांना टिका-टिप्पणी करण्याचे अधिकारआहेत. आपण लोकशाहीमानतो. लोकशाहीमुळेच आपणआमदार झालो असे मानतो, असेसांगून त्यांनी आपणास प्रचंडमताधिक्यांनी विजयी करावे,अशी विनंतीही शेवटी त्यांनीकेले.प्रारंभी ऍड.भारत बनकरयांनी सर्वांचे स्वागत केल्यानंतरमाजी जि.प.सदस्य बाबा करांडेयांनी प्रास्ताविक केले. माळवाडीयेथे डॉ.प्रभाकर माळी यांनीप्रास्ताविक केले. यावेळीचंद्रकांतदादा देशमुख, वसंतफुले, बटू जाधव, नगरसेवकशिवाजीराव बनकर, नगरसेवकइंजि.मधुकर कांबळे यांच्यासहअनेक कार्यकर्त्यांनी आपलीमनोगते व्यक्त करूनआ.गणपतराव देशमुख यांनाविक्रमी मताधिक्याने विजयीकरून ऐतिहासिक नोंद करावी,अशी विनंती केली.या सर्व सभेस सांगोलाशहरातील व वाड्यावस्त्यावरीलनागरिक, महिला, युवक वर्गमोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगोला (अमेय मस्के):-निवडणुकीच्या कारणावरूनशहरामध्ये तणाव निर्माण होऊनये, कटूता राहू नये,
शांततामयवातावरण रहावे आणि शहराचाविकास व्हावा, या उद्देशानेशेकाप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसपक्षाने एकत्रीत येऊन निवडणूकलढविली, असे विचारआ.गणपतराव देशमुख यांनीव्यक्त केले.विधानसभा निवडणुकीच्यानिमित्ताने आ.गणपतराव देशमुखयांचा काल सांगोला शहरातीलवंदेातरम चौक, राऊत मळा,दत्तनगर, मुजावर गल्ली येथे प्रचारदौरा आयोजीत करण्यात आलाहोता. यावेळी आ.गणपतरावदेशमुख बोलत होते.सांगोला शहरात शांततामयवातावरण, सुरक्षितता,लोकशाहीचे वातावरण आणिदंगा मस्ती करणार्यांना वगुन्हेगारी प्रवृत्तीला थारा न देणेअशा सर्व वातावरणात विकासचांगल्या पध्दतीने होतो, असेसांगताना आ.देशमुख पुढेम्हणाले, सांगोला शहराचासर्वांगीण होत असलेला विकास,पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठाआणि शांततामय वातावरण यासर्व गोष्टींमुळे, आसपासच्यागावातील, परिसरातील व्यापारी,नोकरदार, सेवानिवृत्त कर्मचारी-अधिकारी राहण्यासाठी सांगोलेशहराला प्राधान्य देतात.शहराप्रमाणेच शहराच्या वाडीवस्त्यावर पाणीपुरवठाकरण्यासाठी कमी पडणारा निधीनगरपालिकेकडे उपलब्ध झालाअसल्याचेही त्यांनी सांगितले.सांगोला शहरात शेती वशेती व्यवसायावर जगणारेनागरिकसुध्दा राहतात. त्यामुळेशेतीचा विकास करण्यासाठीसुध्दाआपण प्रयत्न केले असल्याचेसांगून आ.देशमुख म्हणाले, निराउजवा कालवा शाखेतून सांगोलाशहराच्या ओढ्यामध्ये पाणीसोडण्याचा प्रयत्न केला आहे.आपल्या मागण्या सोडविण्याचाआपण सातत्याने प्रयत्न केलाआहे. सर्व मागण्या सोडविल्याआहेत असा आपण दावा करणारनाही. अजूनही आपल्या काहीमागण्या सोडविण्याच्या राहिल्याआहेत, याची मला जाणीव आहे.यापुढच्या काळात तुच्याराहिलेल्या मागण्या पुर्ण करण्याचाप्रयत्न करणार असल्याचेही त्यांनीसांगितले.1962 पासून आपली खरीलढत आहे ती कॉंग्रेस पक्षाबरोबरआहे. इतर पक्ष निवडणुकीच्यारिंगणात असले तरी त्यांचेडिपॉझीट शिल्लक राहिले नाही.लोकशाहीमध्ये सर्वांना टिका-टिप्पणी करण्याचे अधिकारआहेत. आपण लोकशाहीमानतो. लोकशाहीमुळेच आपणआमदार झालो असे मानतो, असेसांगून त्यांनी आपणास प्रचंडमताधिक्यांनी विजयी करावे,अशी विनंतीही शेवटी त्यांनीकेले.प्रारंभी ऍड.भारत बनकरयांनी सर्वांचे स्वागत केल्यानंतरमाजी जि.प.सदस्य बाबा करांडेयांनी प्रास्ताविक केले. माळवाडीयेथे डॉ.प्रभाकर माळी यांनीप्रास्ताविक केले. यावेळीचंद्रकांतदादा देशमुख, वसंतफुले, बटू जाधव, नगरसेवकशिवाजीराव बनकर, नगरसेवकइंजि.मधुकर कांबळे यांच्यासहअनेक कार्यकर्त्यांनी आपलीमनोगते व्यक्त करूनआ.गणपतराव देशमुख यांनाविक्रमी मताधिक्याने विजयीकरून ऐतिहासिक नोंद करावी,अशी विनंती केली.या सर्व सभेस सांगोलाशहरातील व वाड्यावस्त्यावरीलनागरिक, महिला, युवक वर्गमोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment